अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली येथील विद्यार्थी व शिक्षकांनी मकर संक्रांतीनिमित्त मानव साखळी निर्माण करून एकता, सौहार्द व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या उपक्रमातून “राष्ट्र प्रथम” हा देशभक्तीचा आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.
